Edition

Breaking News

वाई येथे ५ वे राज्यस्तरीय ‘मिरग नक्षत्र कवी संमेलन’ व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!

वाई प्रतिनिधी – के. एस. आय. पब्लिकेशन (महाराष्ट्र राज्य) आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन व पुरस्कार सोहळा २०२६ रविवार, दिनांक ७ जून रोजी गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न

“मोजणीला आले तर रक्त सांडू”: ऐतवडे खुर्दचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शेतकरी नेते हनुमंत पाटलांचा सरकारला थेट इशारा.. 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.

7k Network
⚡ लाइव अपडेट
खबरें लोड हो रही हैं…

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राची मोठे योगदान

अब्दुल लाट प्रतिनिधी – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठे बळ देऊन सहकार चळवळ रुजवण्याचा प्रयत्न झाल्याने आज ती सहकार चळवळ सर्वसामान्यांचा आधार बनुन राहिली त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला तसेच महाराष्ट्राची जी प्रगती झाली आहे त्यामध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.शरदचंद्र पवार यांनी शिरदवाड येथील कार्यक्रमात केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील होते शिरदवाड येथील खासदार दत्ताजीराव कदम आण्णां विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी च्या शतकपूर्ती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आपल्या भाषणात शरदचंद्र पवार पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक दूरदृष्टीच्या नेत्यांनी सहकार चळवळीला पुढे नेण्याचे काम केले त्या वेळच्या नेत्यांनी मोठ्या कष्टाने या संस्था जोपासल्यामुळे आ या संस्था जनतेची सेवा करीत असताना दिसत आहेत महाराष्ट्रात सहकार चळवळ

⏱ समाप्त

2029 में भारत का अगला प्रधानमंत्री कौन होना चाहिए?

कुल वोट: 1
7k Network
error: Content is protected !!