Edition

Breaking News

शिराळा तालुक्याचा इंचही ESZ च्या टाचेखाली जाऊ देणार नाही – ॲड. रवि पाटील यांचा केंद्राला इशारा.

चांदोली धरणात अर्धा तालुका बुडवूनही शिराळकर शांत राहिले. व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली बिबट्या, गवे आणि वन्य श्वापदांनी शेतकऱ्याला हवालदिल केले तरी शेतकरी लढला. पण आता केंद्र सरकारने आणलेला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESZ) चा काळा कायदा हा थेट शेतकऱ्याच्या मुळावरच घाव घालणारा आहे. या कायद्यामुळे शिराळा तालुक्यातील १३ गावांचे अस्तित्वच धोक्यात आले

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

⚡ लाइव अपडेट
खबरें लोड हो रही हैं…

इचलकरंजीच्या ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाड पंचक्रोशीत तीव्र जनआक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर ​१५ दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा; पंचक्रोशीतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार

राज्यासाठी धोक्याची घंटा! ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट; काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट

        महाराष्ट्रात जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने अचानक ओढ दिल्याने शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत असून, काही भागांत पावसाची तूट ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली होती. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचे चित्र पूर्णपणे बदलले असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्हे वगळता राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्टमधील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाची तूट वाढल्याने शेती संकटात पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसाची गरज असताना

⏱ समाप्त

2029 में भारत का अगला प्रधानमंत्री कौन होना चाहिए?

कुल वोट: 1

सांगलीच्या रेठरे धरण येथील विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलच्या कॅन्टीनचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

error: Content is protected !!