Edition

Breaking News

सडेगुडवळे येथे महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला _अज्ञात महिलेचा खून करून ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ_ माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित सेलू ला मराठवाड्यातील सर्वांत सुंदर शहर बनवणार- ना.मेघना बोर्डीकर. यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक जावेदखान फेरोजखान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर. भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज – डॉ. महादेव शिंदे

सडेगुडवळे येथे महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला _अज्ञात महिलेचा खून करून ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ_

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी चंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सडेगुडवळे येथे एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.सदर महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याची प्राथमिक माहिती असून, अज्ञात आरोपीने तिचा गळा आवळून अथवा गुदमरवून खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

⚡ लाइव अपडेट
खबरें लोड हो रही हैं…

इचलकरंजीच्या ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाड पंचक्रोशीत तीव्र जनआक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर ​१५ दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा; पंचक्रोशीतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार

राज्यासाठी धोक्याची घंटा! ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट; काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट

        महाराष्ट्रात जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने अचानक ओढ दिल्याने शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत असून, काही भागांत पावसाची तूट ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली होती. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचे चित्र पूर्णपणे बदलले असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्हे वगळता राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्टमधील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाची तूट वाढल्याने शेती संकटात पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसाची गरज असताना

⏱ समाप्त

2029 में भारत का अगला प्रधानमंत्री कौन होना चाहिए?

कुल वोट: 1

सांगलीच्या रेठरे धरण येथील विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलच्या कॅन्टीनचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

error: Content is protected !!