कोल्हापूर :प्रतिनिधी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री निलोतपाल (आय पी एस) साहेब यांना उंचगाव सरनोबत वाडी मुडशिंगी मणेर माळ येथे वाढती गुन्हेगारी आळा यावा यासाठी उंचगाव मध्ये पोलीस चौकी भावी या मागणीचे निवेदन दिले कोल्हापूर जवळ असलेले उंचगाव या गावची लोकसंख्या 60 ते 70 हजार वर आहे उंचगाव व आसपासच्या गावात सर्वसामान्य कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने येथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठा मटन मार्केट भाजी मार्केट आहे त्यामुळे ते सर्वसामान्य पासून सर्वच लोक उजगावात वजा करत असतात पण गेली दोन-तीन वर्षे झाले येथे आम्ही पदार्थाची विक्री व अमली पदार्थाच्या नसेल मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून ते तरुण पिढी अडकलेली आहे नशा करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यास चोरी मारामारी लुटमारी खून असे प्रकार सर्रास घडत आहे काही लोक या नशेखर मुलांना व तरुणांना गैरमार्गासाठी वापर करत आहे यांच्यावर अंकुश येण्यासाठी उंचगाव मुडशिंगी मणेर माळ सरनोबतवाडी यांचा मध्यभाग असलेले गावात उंचगाव मध्ये पोलीस चौकी व्हावी कारण गांधीनगर पोलीस ठाणे ही या गावांपासून अर्धा ते पाऊण तास अंतरावर आहे व ही गावे मोठी आहे गांधीनगर पोलीस ठाण्यावर मर्यादा येत आहेत म्हणून शिवसेने तर्फे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री निलोतपाल (आय पी एस) साहेब यांना श्री विक्रम चौगुले म्हणाले की उंचगाव सोनवाडी मुडशिंगी मनेर माळ येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे याच्यावर आळा आणण्यासाठी आम्ही पोलीस चौकी मागणी करत आहोत जोपर्यंत पोलीस चौकी होत नाही तोपर्यंत गस्त वाढवणे व तत्परतेने जनतेपर्यंत पोलीस पोहोचावे व जनतेला सुरक्षित वाटावे असे काही तर करा गांधीनगर पोलीस ठाणे यांच्यापासून सर्व गावे आंतर असल्यामुळे पोलिसांना फोन करून पोलीस येईपर्यंत अनर्थ घडलेला असतो परवाचंच एक उदाहरण आहे की सरनोबतवाडी राहणारे बिहारी युपी यातील एका महिलेचा खून झाला पोलिसांना फोन करून पोलीस येईपर्यंत तो आरोपी फरार झाला अशा कारणामुळे व रात्रीच्या वेळेस उंचगाव मध्ये मोठ्या प्रमाणात बाजार असल्याने महिला व लहान मुलांची ये जा असते अशा वेळेस कोणता अनर्थ घडू नये या कारणासाठी पोलीस चौकीची मागणी केली आहे यावेळी विराग करी यांनी सांगितले की मणेर माळ मोठ्या प्रमाणात बाहेरी घेऊन राहिलेले लोक कोण येतं कोण जातं हे शेजाऱ्या पगारांना पण माहीत नसतं त्यामुळे तिथे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे या विषयावर गंभीरतेने विचार करून आमची मागणी पूर्ण करावी असे सांगितले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख श्री निलोतपाल (आय पी एस) यांनी निवेदन स्वीकारले व शिवसेना शिष्टमंडळाला याचा विचार करू व योग्य ते मार्ग काढू असे आश्वासन दिले
या शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले उंचगाव ग्रामपंचायत सदस्य विरागकरी महेश खांडेकर अमोल पवार अमर जाधव अनिल माळी गजानन येडूरकर धनंजय पाटील सागर पाटील श्रीकांत पाटील राम पाटील दिनेश परमार वाहतूक सेना समन्वयक जिल्हा दत्ता फराकटे वाहतूक सेना तालुकाप्रमुख सतीश रेडेकर सुरेश चव्हाण अथर्व सूर्यवंशी गजानन मछले प्रमोद शिंदे आधी शिवसैनिक उपस्थित होते.











